Posts

News and Updates

 Hello Connections, I am excited to share with you my recent experience of interviewing Mr. Dattaprasad Kadam, President of Village Pavarwadi District-Satara, as part of the TOP INDIA TALKS initiative. During the interview, Mr. Kadam shared his inspiring journey from a government school student to an engineer and after that to the President of Village . with this he also shared his vision for rural development. Here are some of the important points from our conversation: 1) Upon becoming the village president, Mr. Kadam noticed that many female ward members and other women in the village had discontinued their education due to various reasons. To address this, he initiated a program to complete their studies through open universities sponsored by the Gram Panchayat. 2) Mr. Kadam has also taken impressive steps towards child-friendly governance. He regularly conducts Bal Sabhas (assembly/meeting of children) in his village to understand the needs of children and involve them in the vill
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। भगवान श्री कृष्णाने सांगीतले आहे की ह्या जगात ज्ञानासारखे पवित्र असे दुसरे काही नाही. तर हाच श्लोक घेऊन आम्ही आपल्या पुढल्या पिढीला ज्ञानाचा साठा देण्यास आलो आहे. तर kitabwaari काय आहे, जसे आषाढी कर्तिकेला आपले वारकरी पंढरपूर ला जातात, पंढरपूर ला जाताना वारकरी गावागावातून जातात, जाताना ते शांती, समृध्दी, बंधुभाव याचा संदेश देतात तसेच आम्ही आमची kitabwaari गावागावातून घेउन जाऊन वाचनाचा संदेश देणार आहोत, आणि पुढची येणारी पिढी मोबाईल कडे जास्त न जाता पुस्तकांकडे वळली पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न. तर तूम्ही म्हणशाल ह्या kitabwaari चा संकल्पना कशी, कुठे उदयास आली. १४ एप्रिल ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी त्यांचे चरित्र वाचताना एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस किती समृध्द झाला असेल त्यात एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे पुस्तक, कारण त्यांच्या आयुष्यात त्यानी ३०००+ पुस्तके वाचली होती आणि ते बोलले होते की मला जगातील सगळी पुस्तके वाचण्यास १२ वेळा जन्म घ्यावा लागेल. त्यांचं अजुन एक वाक्य आहे, "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्
खेडी सुधारली तर देश आपोआप सुधारेल असं बरेच तज्ज्ञ म्हणतात. पण हा विकास करणार कोण? तर सरकार... मग हे गावातील सरकार अथवा शाशन म्हणजेच पंचायती राज आहे. या पंचायत राज विषयी जागरूकता वाढविण्यासाठी आपण एक "पंचायती राज नॉलेज कॅप्सुल" नावंच जनजागृती अभियान चालवले आहे. २०२२ चा पंचायती राज दिवस झाल्यांनतर पुढचे ३० दिवस दरदिवशी एक या प्रमाणे माहिती लोकांना दिली आहे. हा ब्लॉग म्हणजे त्याच माहितीचं संग्रहण आहे... दिवस १ ला - ग्रामपंचायत हे पंचायती राज मधले सर्वात छोटे पण खुप महत्वाचे युनिट आहे. आपल्या गावात ग्रामपंचायत आहे की ग्रुप ग्रामपंचायत ? आपल्या गावातील लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत किती ग्रामपंचायत मेंबर असतात ते पाहूया दिवस २ रा - ग्रामसभा... थेट लोकांना निर्णयप्रक्रिया मध्ये सामील करुन पंचायती राज बळकट करणारे माध्यम आहे... तर आपल्या गावात ग्राम सभा होतात का? अणि होतात तर वर्षाला कीती होतात? दिवस ३ रा - आपल्या गावात पण ग्रामसभा ची पूर्व सूचना दिली जाते का? दवंडी, लेखी सूचना, एसएमएस हे किंवा असेच काय माध्यम वापरले जाते? आम्हाला कळवा. दिवस ४ था - तर मंडळी, ग्रामसभे
राष्ट्रीय पंचायती राज दिन गावं हा देशाचा आत्मा आहे आणि पंचायत राज हे देशाचा सर्वांगीण अन शाश्वत विकास साधण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. या व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या भूमिकेने आम्ही येतोय... खालील सोशल मीडिया माध्यमातून आपण जोडून राहुयात: Website: www.topindia.org Whatsapp: https://bit.ly/3H5cPlW Instagram: http://bit.ly/3Kd87mO Facebook: https://bit.ly/32CDis5 LinkedIn: http://bit.ly/3k5P82X Twitter: https://bit.ly/35hHxu3 YouTube: https://bit.ly/3AxLYg1
माझ्या निवडणुकीची गोष्ट .... माझ्या निवडणुकीची गोष्ट .... वयाच्या एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची खुमखुमी मला चक्क निवडणुकीच्या दहा - बारा दिवसाआधी आली . ना पारंपरिक राजकीय वारसा , ना ग्रामीण राजकारणाचा पुरेसा अभ्यास वा अनुभव किंवा मग गाव पातळीवर राजकीय उमेदवारांचा विजय खेचून आणण्यासाठी महत्वाचं मानलं जाते ते ' भावकी ' जाळे किंवा मग मतदारांना विकत घेण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा . यातलं काहीच हाताशी व मनाशी असण्याची शक्यता दूरवर नव्हती . होती फक्त उदंड इच्छाशक्ती आणि ग्रामविकासाची तळमळ . अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढविलेल्या माझ्या ग्रामपंचायत निवडणूक अनुभवाची ही गोष्ट ! २०२१ च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास चौदा हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पार पडला . कोरोनामुळे कार्यकाळ संपूनही निवडणूक न झालेली असंख्य गावं आणि पारंपरिक नेते मंडळी चातकाप्रमाणे गावच्या पारावर अन चावडीवर बसून निवडणुकीची वाट पाहू लागले होते . यात सत्तेबाहेरचे लिंबू - टिंबू अधिकच व्याकूळ